Maharashtra

कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय? रुपाली चाकणकरांनी लगावला टोला

By PCB Author

January 28, 2020

औरंगाबाद, दि.२८ (पीसीबी) – राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय असे वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केले असा टोला लगावला आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली आहे.