चेन्नई, दि. ११ (पीसीबी) – मुलांच्या संगोपनासाठी आई-वडील दोघेही गरजेचे आहेत. एकल पालकत्व हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केले आहे.
चेन्नई, दि. ११ (पीसीबी) – मुलांच्या संगोपनासाठी आई-वडील दोघेही गरजेचे आहेत. एकल पालकत्व हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि समाजासाठी धोकादायक असल्याचे मत मद्रास हायकोर्टाने व्यक्त केले आहे.