नागपूर, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बोलण्याचे काहीही भान नाही. आगामी निवडणुकीत त्यांना जनताच फळ देईल, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुखपत्र ‘तरूण भारत’च्या आजच्या (बुधवार) अग्रलेखातून केली आहे.
नागपूर, दि. २६ (पीसीबी) – शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना बोलण्याचे काहीही भान नाही. आगामी निवडणुकीत त्यांना जनताच फळ देईल, अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुखपत्र ‘तरूण भारत’च्या आजच्या (बुधवार) अग्रलेखातून केली आहे.