Notifications आसाममधील ४० लाख नागरिकांकडे भारतीय नागरिकत्व नाही By PCB Author - July 30, 2018 0 368 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp दिसपूर, दि. ३० (पीसीबी) – आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी अर्थात नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझनचा (एनआरसी ) दुसरा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार तब्बल ४० लाख लोकांना आसामचे नागरिकत्व सिद्ध करता आलेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.