सिंधुदुर्ग , दि. १४ (पीसीबी) – आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
सिंधुदुर्ग , दि. १४ (पीसीबी) – आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.