औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असताना सरकार अजूनही गाजर दाखवण्याचेच काम करत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.
औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असताना सरकार अजूनही गाजर दाखवण्याचेच काम करत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.