आता सरकारला उलथवल्याशिवाय शांत बसायचे नाही – अजित पवार

0
641

औरंगाबाद, दि. १२ (पीसीबी) – खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असताना सरकार अजूनही गाजर दाखवण्याचेच काम करत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत?, असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला आहे.