मुंबई, दि. २१ (पीसीबी) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील महिला आपला भाऊ मानतात. दरवर्षी त्यांना राखी बांधली जाते. मात्र, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांना या नात्याचा आणि पदाचाही विसर पडला आहे. बेपत्ता मुली- महिलांचा शोध घेण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करावे. अन्यथा, आगामी निवडणुकीत राज्यातील महिला मुख्यमंत्र्यांनाच ‘वर्षावरून ‘बेपत्ता’करतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिला आहे.
Home Notifications …अन्यथा आगामी निवडणुकीत महिलाच मुख्यमंत्र्यांना ‘वर्षावरून ‘बेपत्ता करतील – शालिनी ठाकरे