अनिल देशमुख जवाब दो ! कितने तबलीगी गायब है, हिसाब दो !!! किरीट सोमय्याने ट्विट करत सरकारला धरले धारेवर

0
608

 

मुंबई, दि.९ (पीसीबी) – दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमाला राज्यातले १४०० लोक गेले होते. या वरून कोरोनाचा जास्तच पसरला. या संबंधित व्यक्ती वर गुन्हा दाखल केला आहे. सोबतच यावरून राजकारण देखील होताना दिसत आहे.

अनेक राजकीय व्यक्ती या मुद्यावर बोलत असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी देखील ट्विट करत सरकारला धारेवर धरले आहे. त्यानी ट्विटमध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्य मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. अनिल देशमुख जवाब दो ! कितने तबलीगी गायब है, हिसाब दो !!!